मोदी सरकारची ‘टॉप-5’ रेस्क्यू ऑपरेशन्स

95

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आता चांगलेच पेटले आहे. रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनमधील अनेक ठिकाणी उद्ध्वस्त झाली असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या युद्धात भारताने तटस्थ भूमिका घेतली असली, तरी युक्रेनमध्ये संकटात सापडलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केले आहे. यामुळे जगभरातून भारत सरकारवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. गेल्या काही वर्षांत भारताने अशी अनेक ऑपरेशन्स करत आपल्या नागरिकांना सुखरुप परत आणले. त्याची माहिती आपण थोडक्यात घेऊया.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.