Bihar मध्ये विषारी दारुमुळे ४१ जणांचा मृत्यू

42
Bihar मध्ये विषारी दारुमुळे ४१ जणांचा मृत्यू
Bihar मध्ये विषारी दारुमुळे ४१ जणांचा मृत्यू

बिहारमधील (Bihar) १६ गावांमध्ये विषारी दारुमुळे आतापर्यंत एक महिलेसह ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. दि. १४ ऑक्टोबरपासून मृत्यूची मालिका सुरु झाली. त्यात दि.१७ ऑक्टोबर रोजी मद्य प्राशन केलेल्यामध्ये सिवानमध्ये ३ आणि सारणमध्ये २ जणांचा मृत्यू झाला.

( हेही वाचा : Gold Prices : दिवाळीच्या दिवसांत सोन्याला पुन्हा झळाळी; सोने ८०,००० रुपयांच्या जवळ

दरम्यान दि. १५ ऑक्टोबर रोजी मद्य प्राशन केलेल्यामध्ये ३५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सिवानमध्ये ५ आणि सारणमध्ये २ जणांची दृष्टी गेल्याचे सांगण्यात येत आहे. सिवानमध्ये रुग्णालयात ३४ जण दाखल आहेत. तर छपरा येथे एकजण दाखल आहे. (Bihar)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.