Lok Sabha : हिंदू रामाचे वंशज आहेत की कुंभकर्णाचे?

मुसलमान समाज हा जितका मागासलेला आणि आक्रमक राहील यातच कॉंग्रेस संस्कृतीचे हित सामावलेले आहे.

620
Lok Sabha : हिंदू रामाचे वंशज आहेत की कुंभकर्णाचे?
Lok Sabha : हिंदू रामाचे वंशज आहेत की कुंभकर्णाचे?

>> जयेश शत्रुघ्न मेस्त्री

राहुल गांधी लोकसभेत (Lok Sabha) म्हणाले की, जे लोक स्वतःला हिंदू म्हणवून घेतात ते समाजात हिंसाचार आणि द्वेष पसरवतात. राहुल गांधींनी काही वर्षांपूर्वी आपण जनेऊधारी ब्राह्मण असल्याचं म्हटलं होतं. आपल्याला हिंदूंची मते देखील हवी आहेत, म्हणून राहुल यांनी आपणच सनातनी हिंदू आहोत असं भासवण्याचा प्रयत्न केला, मात्र २०२४ मध्ये कॉंग्रेस संस्कृतीने मुसलमानांना व्होट जिहाद करण्याचं आवाहन केलं होतं. जिहाद हा मुसलमानांसाठी जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे मुसलमानांनी मोदींचा पराभव करण्यासाठी मतदान केलं, हे अनेक आकड्यांद्वारे आता स्पष्ट होत आहे.

खरंतर राहुल गांधींसाठी हिंदू किंवा मुस्लिम समाज हा केवळ व्होट बॅंक आहे. त्यांना या दोन्ही समाजाशी काहीही देणंघेणं नाही. मुसलमान समाज हा जितका मागासलेला आणि आक्रमक राहील यातच कॉंग्रेस संस्कृतीचे हित सामावलेले आहे. याच कॉंग्रेसने हिंदूंना दहशतवादी म्हटलं होतं आणि याच कॉंग्रेसी संस्कृतीने कसाबचं पाप हिंदूंच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला होता. पण हिंदूवीर हुतात्मा तुकाराम ओंबळे यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि हा कट उधळून लावला.

(हेही वाचा – Jagannath Rath Yatra सोहळा उत्साहात साजरा, आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ पुणे यांचा पुढाकार, यंदाचे वैशिष्ट्य काय ? जाणून घ्या…)

आता राहुल पुन्हा हिंदूंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत आहेत. ज्या हिंदू समाजाने जगाला केवळ प्रेम दिलं, अध्यात्म शिकवलं, महाराष्ट्रातील एक संत स्वतःवर झालेले अन्याय विसरुन जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागतो, अशी ही हिंदू जाती, त्या हिंदू जातीवर कॉंग्रेस संस्कृती सतत गलिच्छ आरोप करत असते. हिंदू जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहेत आणि जगात असं एकही उदाहरण नाही, जिथे हिंदूंमुळे त्या त्या देशाचं नुकसान झालं किंवा अराजकता पसरली. उलट जिथे मुसलमान स्थायिक झाले, तिथे अराजकता पसरलेली आहे. अनेक देशांची ती डोकेदुखी झाली आहे.

हिंदूंचा स्वभाव अगदी वेगळा आहे. हिंदूंनी कधीही कोणावर अत्याचार केले नाहीत. हिंदू हा समाज म्हणून अहिंसक आहे. आपल्या कुटुंबाचं कल्याण आणि त्यायोगे देशाचं कल्याण व हे करत असताना अध्यात्मिक प्रगती यामध्ये हिंदू गुंतलेला असतो. तुम्ही जर जगातल्या कोणत्याही समाजाला प्रश्न विचारला की ‘तुम्हाला जगावर राज्य करायचं आहे, तर तुम्ही काय कराल?’ तर ते बंदूक, तलवार, बॉम्ब इत्यादी हिंसक शस्त्रे गोळा करतील. पण तुम्ही हिंदूंना हाच प्रश्न केला. तर हिंदू आपल्या खोलीत जाईल, खोलीचं दार बंद करेल, मांडी घालून, डोळे मिटून बसेल आणि या जगाशी एकरुप होण्याचा प्रयत्न करेल. जगावर राज्य करणं म्हणजे तलवारी घेऊन लोकांच्या माना कापणं ही संकल्पना हिंदूंना मान्य नाही. उलट माझ्यात जे तत्व आहे, तेच इतरांमध्ये आहे आणि पर्यायाने ते जगात सगळीकडे आहे. म्हणून त्या तत्वाशी एकरुप होण्याची संकल्पना फक्त आणि सर्वात आधी हिंदू संस्कृतीने मांडली. मात्र हिंदू हे स्वभावाने अहिंसक असले तरी ते भित्रे किंवा पळपुटे नसून ते शूर आहेत.

पण मुद्दा असा आहे की राहुल गांधी ज्या संस्कृतीत लहानाचे मोठे झाले, ती संस्कृती हिंदू-विरोधी आहे. हे हिंदूंना माहित असूनही हिंदू अजून पूर्णपणे एकत्र येत नाहीत. हिंदू समाजाची संख्या इतकी आहे की सर्व हिंदू समाजाने केवळ डोळे वटारुन जरी या देश विघातक शक्तीकडे पाहिलं तरी ही शक्ती जळून राख होईल. पण दुर्दैव असं की हिंदू अजूनही ‘मला काय त्याचे?’ या सद्गुणविकृतीत रमला आहे. तो जातींमध्ये विभागला गेला आहे. म्हणूनच व्होट जिहाद करण्यासाठी जेव्हा मुस्लिम समाज उतरला होता तेव्हा हिंदू आपापल्या जातीचा विचार करत बसले आणि काही तर मतदानासाठी खाली न उतरता सुट्टीचा आस्वाद घेत बसले. कधीकधी प्रश्न पडतो की हिंदू हे रामाचे वंशज आहेत की कुंभकर्णाचे? कारण कुंभकर्णाचा झोपण्याचा गुण हिंदूंनी अगदी व्यवस्थित उचलला आहे. या झोपलेल्या हिंदूंना जागं करण्यासाठी कोणता नाद करावा?

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.