ठाकरे सरकार अमृता फडणवीसांच्या अवमानावर गप्प का?

90

रश्मी ठाकरे किंवा किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल कुणी चुकीचे शब्द काढत असतील, तर आम्ही त्याचे समर्थन करणार नाही, ज्या पद्धतीने त्यांच्यावर बोलले, तर त्याची सरकार लगेच दखल घेते, त्याचवेळी अमृता फडणवीस यांच्या बद्दल विद्या चव्हाण यांच्या खालच्या पद्धतीने टीका करतात, पण त्याची दखल सरकार घेत नाही, आज सर्व महिला कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाहत आहे, असे भाजप आमदार श्वेता महाले म्हणाले.

(हेही वाचा : ५ राज्यांतील निवडणुका घोषित, १० मार्चला लागणार निकाल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.