मुसलमानांच्या धर्मांधतेपासून अखंड सावधानता बाळगायला हवी!

83

मुसलमानांनी चारी बाजूने देशाला घेरण्याचा सपाटा लावला आहे. सर तन से जुदा, दंगली, हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करणे, पोलिसांवर हल्ला करणे, हिंदूंची मंदिरे मशिदीत रूपांतरित करणे, देशातील भूखंड स्वतःच्या नावावर करून घेणे, हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना जीवे मारणे किंवा आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे. अशा घटना आता वारंवार घडत आहेत. या सर्वापासून हिंदू समाजाला, राष्ट्राला, आपल्या देवस्थानांना, आपल्या भूमीला, आपल्या मुली बाळींना मुसलमानांपासून वाचवणे नितांत आवश्यक आहे. त्यासाठीच आपल्याला चोवीस तास डोळ्यात तेल घालून वावरले पाहिजे. सध्याच्या घटना पाहता आपल्यासाठी दिवस-रात्र वैऱ्याची झाली आहे.

पाशवी वृत्तीच नष्ट करायला हवी

सर्वात प्रथम आपल्याला कपटी आणि पाशवी वृत्तीच्या लोकांपासून स्वतःचा बचाव करायचा आहे. त्याचबरोबर त्यांच्याशी संघर्ष करून ही पाशवी वृत्तीच नष्ट करून टाकायची आहे. सर्वधर्मसमभाव, माणूस म्हणून सगळे सारखे, जात-पात न मानणे, या गोष्टी निश्चित चांगल्या आहेत यात वाद नाही. तथापि अशा संस्कारांत वाढलेल्या समाजाला फसवण्यासाठी, त्यांचे जीवन उध्वस्त करण्यासाठी जर कोणी अमानवीय आणि पाशवी वर्तन करत असेल तर त्याला क्षमा करता येणार नाही. मुसलमान तरुण स्वतःचे नाव बदलून हिंदू नाव धारण करतात. हिंदू मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. नंतर आपले खरे रूप प्रकट करून त्यांना जीवे मारतात. अशा प्रकारे फसवणे हा कायद्याने अपराध आहे. हे जरी सत्य असले तरी आपण काहीही कारण नसताना आपला जीव कशासाठी धोक्यात घालायचा? हा खरा प्रश्न आहे.

काय खबरदारी घ्याल?

आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या युगात आपण घराबाहेर न पडता ही आपली फसगत होऊ शकते. म्हणून अनोळखी कोणत्याही माणसाबरोबर आपण एकदम मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायचे नाहीत. हे पथ्य आपण पाळलेच पाहिजे. जोपर्यंत त्याच्या प्रामाणिकपणाची आपल्याला शतप्रतिशत खात्री पटत नाही तोपर्यंत आपण आपली कोणतीही माहिती कितीही जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाला द्यायची नाही. ही काळजी आपण घेतलीच पाहिजे. त्याचबरोबर त्याच्याशी संबंध न ठेवणे हेच उत्तम. विशेषतः तरुण मुलींनी आपल्या पालकांपासून कोणतीही गोष्ट लपवायची नाही. पालकांनी आपल्या मुला-मुलींना अमर्यादित सूट देऊ नये. मुला मुलींनी सुद्धा आपल्या जीवनाचा कोणीतरी सत्यानाश करेल ही शक्यता लक्षात घेऊनच स्वतःही अत्यंत सावध राहावे आणि स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचाराने वागू नये. आपल्या मुला मुलींवर संस्कार करावेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, गुरुगोविंद सिंग, बंदा बैरागी, या आणि अशा अनेक वीर पुरुषांचे चरित्र ग्रंथ वाचायची सवय मुलांना लावली पाहिजे. आपल्या देशाच्या, संस्कृतीच्या, आपल्या श्रद्धास्थानांच्या विरोधात जो वागेल, बोलेल त्याच्याशी प्रतिवाद करता आला पाहिजे. त्यासाठी मुलांमध्ये प्रतिकार निष्ठा निर्माण झाली पाहिजे. शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनिक अशा सर्व पातळ्यांवर मुलगा असो वा मुलगी सुदृढ आणि कणखर असलीच पाहिजे याची काळजी घेणे काळाची गरज आहे.

हिंदू मुलगी, स्त्री कोणाच्याही क्रौर्याला बळी पडणार नाही

सामाजिक संस्थांनी, मंदिर व्यवस्थापनाने, विद्यालयात, महाविद्यालयात शिक्षण संस्थांनी आपल्या विद्यार्थ्यांना याबाबतीत साक्षर करणे आणि कोणत्याही प्रलोभनाला वा आकर्षणाला बळी पडायचे नाही ही शिकवण देणे, तसे संस्कार करणे आपले राष्ट्रीय कर्तव्य मानले पाहिजे. या कर्तव्याचे आपण सर्वांनी निष्ठेने पालन केले पाहिजे. त्याचबरोबर स्वसंरक्षणासाठी कशाप्रकारे आपण सिद्ध असले पाहिजे याचे प्रशिक्षण अधिकृतपणे सर्व मुलांना देण्याचा प्रयत्न सरकारी पातळीवरही होणे नितांत आवश्यक आहे. प्रत्येक ठिकाणी पोलीस यंत्रणा पोहोचू शकेल याची हमी देता येत नाही. म्हणून प्रत्येक तरुणाला, प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक नागरिकाला स्वसंरक्षण शिबिरांमधून प्रशिक्षित करण्याची व्यवस्था करण्यात यावी. त्याचबरोबर स्वतःचे नाव बदलून दुसऱ्यांना फसवण्यासाठी किंवा प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी कोणी प्रयत्न केला तर त्याला तत्काळ कठोरात कठोर अशी शिक्षा करण्याची तरतूद आपल्या कायद्यात करणे नितांत आवश्यक आहे. अशाप्रकारे राष्ट्रघातक, समाजविघातक कृत्य करणाऱ्या कोणत्याही अपराध्याचे वकीलपत्र जो घेईल त्याला बहिष्कृत करण्याचे काम समाजालाच करावे लागेल. उत्तरप्रदेश राज्य सरकारने प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर प्रेयसीचा खून करणाऱ्यांना गोळ्या घालून ठार मारण्याचा निर्णय घेतला आणि तो अमलात आणला. त्याचे संपूर्ण देशातल्या राज्य सरकारांनी काटेकोरपणे अनुकरण केले पाहिजे. कायद्याचा, न्यायव्यवस्थेचा आणि समाजाच्या जागरूकतेचा,  प्रतिकारशक्तीचा धाक आता या नराधमांना वाटला पाहिजे. साध्या भोळ्या लोकांना फसवून त्यांना जीवे मारणे हे पुण्य कृत्य नाही. म्हणून अशा क्रौर्याला दया दाखवणे म्हणजे पेटता निखारा खिशात घालून फिरण्यासारखे आहे. राज्यकर्त्यांनी या सर्व गोष्टींचा विचार करावा आणि नागरिकांच्या, उगवत्या पिढीच्या, विशेषता तरुण-तरुणींच्या रक्षणार्थ कठोर निर्णय घ्यावा आणि पाशवी वृत्ती कायमची ठेचावी. यापुढे एकही हिंदू मुलगी व हिंदू स्त्री कोणाच्याही क्रौर्याला बळी पडणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यासाठीच अखंड सावध राहणे नितांत आवश्यक आहे.

(लेखक व्याख्याते आहेत.)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.