पंतप्रधान ३० जून पासून पुन्हा करणार Man Ki Baat

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेकडून मागवले विषय आणि सूचना

72
पंतप्रधान ३० जून पासून पुन्हा करणार Man Ki Baat

पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी ३० जूनपासून पुन्हा एकदा आकाशवाणीवर ‘मन की बात’ कार्यक्रम करणार आहेत. याबाबत पंतप्रधानांनी ट्विटरवर संदेश जारी करत जनतेला ‘मन की बात’ सूचना करण्याचे आवाहन केलेय. (Man Ki Baat)

(हेही वाचा – Nagpur Airport Bomb Thret: नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी; ‘AAI’ला आला मेल, प्रवाशांच्या सुरक्षेत वाढ)

निवडणूक निकालांनंतर ‘मन की बात’ हा कार्यक्रम पुन्हा आकाशवाणीवर प्रसारित होणार असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. ‘मन की बात’चा १११ वा भाग ३० जून रोजी प्रसारित होणार आहे यासाठी त्यांनी लोकांकडून सूचना मागितल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’ च्या १११ व्या भागासाठी MyGov ओपन फोरम, नमो ॲपवर लिहून किंवा १८०० ११ ७८०० वर संदेश रेकॉर्ड करून त्यांच्या कल्पना आणि इनपुट शेअर करण्याचे आवाहन केले आहे. (Man Ki Baat)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.