रेल्वे अपघातात वर्षभरात 2 हजारांहून अधिक मृत्यू; रेल्वेने जाहीर केली आकडेवारी

143

मुंबई लोकल ट्रेनमधून पडून गेल्या वर्षभरात एकूण 2 हजार 507 जणांचा मृत्यू झाला आहे. रेल्वेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात मध्य आणि पश्चिम मार्गासह रेल्वेतून पडून 700 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित मृत्यू रेल्वे रुळ ओलांडताना किंवा ट्रेनमध्ये प्रवास करताना खांबाला आदळल्याने झाले असल्याचे समोर आले आहे. अपघात होऊ नयेत, तसेच रेल्वे रुळ ओलांडू नयेत यासाठी रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा दलाकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वाढत्या रेल्वे अपघातांमध्ये निष्काळजीपणा असल्याचे बोलले जात आहे.

( हेही वाचा ‘या’ दहा देशांतील भारतीयांसाठी खास सुविधा; केंद्र सरकारने आखली योजना )

मध्य रेल्वे

रुळ ओलांडताना

  • महिला- 77
  • पुरुष- 577

रुळ ओलांडताना सर्वाधिक मृत्यू या शहरांमध्ये

  • ठाणे स्टेशन- 127
  • कुर्ला स्टेशन- 101

 ट्रेनमधून पडून

  • महिला- 31
  • पुरुष- 479

सर्वाधिक मृत्यू

  • कल्याण- 105
  • ठाणे- 89

पश्चिम रेल्वे

रुळ ओलांडताना

  • महिला- 39
  • पुरुष- 425

सर्वाधिक मृत्यू

  • बोरीवली -140
  • वसई- 113

ट्रेनमधून पडून

  • महिला- 21
  • पुरुष -169

सर्वाधिक मृत्यू

  • बोरीवली -40
  • वसई -67

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.