सर्वाधिक T-20 सामने जिंकणारे ‘हे’ आहेत भारतीय कर्णधार

126

पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर दणदणीत मात करत रोहित शर्माने कर्णधार म्हणून भारतासाठी तिसावा विजय साजरा केला. यासोबतच त्याने विराट कोहलीच्या विक्रमाशीही बरोबरी केली. 2017 ते 2021 या कालावधीत टी-20 चे कर्णधारपद भूषवताना विराटने एकूण 50 पैकी 30 सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला होता. सध्या या यादीत रोहित आणि विराट संयुक्तपणे दुस-या स्थानी असून, अव्वल क्रमांकावर 41 विजयांसह भारताचा कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी विराजमान आहे. भारताला सर्वाधिक T- 20 सामने जिंकून देणा-या कर्णधारांचा हा आढावा.

1. महेंद्रसिंह धोनी

  • सामने -72
  • विजय-41
  • जिंकण्याची टक्केवारी-59.28

2.रोहित शर्मा

  • सामने -36
  • विजय-30
  • जिंकण्याची टक्केवारी- 83.33

( हेही वाचा: WhatsApp वर चॅट करत आता किराणा मालाची खरेदी करता येणार )

3. विराट कोहली

  • सामने-50
  • विजय-30
  • जिंकण्याची टक्केवारी -64.58
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.