पडळकरांनी काढले सरकारचे धिंडवडे

91

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र सरकारवर जोरदार आगपखड केली आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कशी निकामी झाली आहे याची माहिती देताना पडळकर यांनी उदाहरणांसह काही घटना विधान परिषदेत मांडल्या. कायद्याचे राज्य असणा-या महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा पार फज्जा उडाला आहे, असे सांगत पडळकर यांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.