ही ठाकरे सरकारची ‘तोडफोड’शाही?

104

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून त्यातील मंत्री आणि नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा फेरा लागला आहे. राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवल्यामुळे केंद्रातील भाजप सरकार हे सूडाचं राजकारम करत असल्याचे सरकारमधील नेत्यांचे म्हणणे आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतलेल्या हाय व्होल्टेज पत्रकार परिषदेत त्यांनी यावरुन भाजप नेत्यांवर चांगलीच आगपखड केली. पण कारवाई करणं हा जर सत्तेचा गैरवापर असेल तर ठाकरे सरकारने राज्यात सत्तेत आल्यापासून केलेल्या कारवायांना काय म्हणायचं?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.