महापुरात दुर्लक्षित झालेलं एक गाव

123

गाव…. प्रत्येकासाठी एक जिव्हाळ्याच ठिकाण… शहरातल्या धकाधकीच्या रहाटगाडग्यातला विसावा म्हणजे गाव… असंच शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेलं शहापूर तलुक्यातील चरीव गाव.. शहराच्या जवळ असूनही या गावातली शांतता आजही सुखदायी आहे. पण हीच शांतता भंगली ती नुकत्याच आलेल्या महापुराने. महापूर, नैसर्गिक आपत्ती, पॅकेज, राजकारण हे सगळं असंच चालत राहणार. पण या सगळ्याचे बळी पडतात त्यांचं काय? त्यांच्यासाठी असतात ते फक्त सांत्वनाचे अश्रू… पण त्यांच्या डोळ्यांतल्या आसवांचं काय?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.