वांझोट्या सरकारचं वांझोटं अधिवेशन

83

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी सरकारवर हल्ला चढवला आहे. आमदार रवी राणा यांनी शेतक-यांची फसवणूक झाल्याचे सांगत सरकारवर आगपखड केली आहे. महाबीजचे बोगस बियाणे देऊन सरकारने शेतक-यांची फसवणूक केली आहे, त्यामुळे याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार रवी राणा यांनी केली आहे. तसेच त्यांनी दोन दिवसांच्या अधिवेशनाचा निषेध करत अधिवेशनाची कार्यक्रम पत्रिका फाडून टाकली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.