बाळासाहेबांच्या विचारांचा ‘राज’कीय वारसदार

117

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त घेतलेल्या सभेत हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला. त्यावेळी त्यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्याची देखील मागणी केली. राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मांडलेले हे मुद्दे बाळासाहेबांनी 1994 साली शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मांडलेल्या मुद्द्यांशी मिळते जुळते असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार हे राज ठाकरे असल्याची चर्चा आता होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.