29 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024


 

राष्ट्रगीत रचून भारताचा सन्मान उंचावणारे नोबेल पारितोषिक विजेते Rabindranath

रवींद्रनाथ (Rabindranath) ठाकूर यांचा जन्म ७ मे १८६१ साली कोलकातातील जोरासंको मेंशन येथे झाला. त्यांच्या वडिलांचं नाव देवेंद्रनाथ ठाकूर आणि आईचं नाव शरदादेवी असं होतं. रवींद्रनाथ ठाकूर यांची आई त्यांच्या लहानपणीच देवाघरी गेली होती आणि त्यांच्या वडिलांना कामानिमित्त सतत...

धर्मशास्त्राचा इतिहास लिहिणारे भारतरत्न Pandurang Waman Kane यांच्याबद्दल जाणून घेऊया

पांडुरंग वामन काणे (Pandurang Waman Kane) यांचा जन्म ७ मे १८८० साली रत्नागिरी जिल्ह्यातील पुरोहित कुटुंबात झाला. त्यांचे वडील वामनराव काणे हे तालुक्याच्या ठिकाणी वकील होते. पांडुरंग वामन काणे यांनी आपलं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण दापोली येथे पूर्ण केलं. पांडुरंग वामन काणे...

Gadchiroli Naxalites: गडचिरोलीत नक्षली घातपाताचा डाव उधळला, विशेष नक्षलविरोधी पथकाची कारवाई

लोकसभा निवडणुकीदरम्यान घातपात घडवून आणण्यासाठी नक्षलवाद्यांनी जमिनीत ६ कुकरमध्ये पुरून ठेवलेली ९ आयईडी आणि ३ क्लेमोर स्फोटके गडचिरोली पोलिसांनी नष्ट केली. नक्षलग्रस्त टिपागड टेकडी परिसरात विशेष नक्षलविरोधी पथक, केंद्रीय राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद पथक आणि बॉम्ब शोधक व...

World Athletics Day : का साजरा केला जातो जागतिक ॲथलेटिक्स दिन आणि काय आहे या दिवसाचे महत्व?

दरवर्षी ७ मे रोजी जागतिक ॲथलेटिक्स दिन (World Athletics Day) साजरा केला जातो. इंटरनॅशनल अम्युअर ऍथलेटिक फेडरेशन IAAF द्वारे 'Athletics for a Better World' हा सामाजिक दायित्व प्रकल्प म्हणून स्थापित केला गेला. ॲथलेटिक्समधील युवकांचा सहभाग वाढवणे आणि आरोग्याच्या महत्त्वाविषयी...

Babulnath Mandir: बाबुलनाथ मंदिराविषयी ‘या’ आहेत मनोरंजक गोष्टी, जाणून घ्या

बाबुलनाथ मंदिर (Babulnath Mandir) हे मुंबईतील एक प्राचीन शिवमंदिर आहे. गिरगाव चौपाटीजवळ एका छोट्या टेकडीवर वसलेले, हे शहरातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे. बाबुल वृक्षाच्या रूपातील शिव ही या मंदिरातील मुख्य देवता आहे. भाविक मंदिरात चढून शिवलिंगाचे दर्शन घेतात...

Mumbai Pune Expressway : देशातला पहिला सर्वात मोठा ६-लेन एक्सप्रेसवे

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा भारतातील पहिला ६-लेन रुंद काँक्रीट, प्रवेश नियंत्रित टोल एक्सप्रेसवे आहे. हा एक्सप्रेसवे ९४.५  किमी अंतरावर प्सरलेला आहे. रायगड-नवी मुंबई-मुंबई, महाराष्ट्र राज्याची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी, महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी पुणे यांना जोडला जातो. यास...

Israel-Hamas Conflict: इस्रायल सैन्य गाझा पट्टीतून माघार घेणार नाही, पंतप्रधान नेत्यन्याहू यांनी हमासचा प्रस्ताव फेटाळला

इस्रायल सैन्य गाझा पट्टीतून माघार घेणार नाही, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यन्याहू यांनी स्पष्ट केले आहे. ओलिसांच्या सुटकेच्या कराराचा एक भाग म्हणून हमासने युद्धविरामाच्या प्रस्तावाचे चिन्ह दिसत असतानाचा नेत्यनाहू यांनी असे विधान केले आहे. उद्दिष्टे साध्य होत नाहीत तोपर्यंत लढा...
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

नवीनतम

Featured

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
Accept
Decline