28 C
Mumbai
Thursday, March 13, 2025

Khandala Ghat View Point कोणते? खंडाळा घाटाचे वैशिष्ट्ये काय आहेत?

खंडाळा घाट (Khandala Ghat ) हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. जो पुणे आणि मुंबई यांच्यातील महत्त्वपूर्ण रस्ता मार्गावर आहे. या घाटाच्या सौंदर्यामुळे आणि थंड हवेमुळे ते पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. खंडाळा घाटाचा (Khandala Ghat) परिसर निसर्गसौंदर्याने भरलेला आहे....

Holi Festival 2025 : एरंडाची होळी अन् खरपुस पुरणपोळी

सयाजी झुंजार भारतामध्ये साजऱ्या होणाऱ्या सर्व सणांना फार महत्त्व आहे. त्यातून महाराष्ट्रात मराठी माणसांचे जे मराठी सण आहेत, ते तर अतिशय परंपरागत आणि वेगळेपण दर्शवणारे आहेत. असाच एक सण म्हणजे होळी, त्याला ‘शिमगा’ असेही म्हणतात. महाराष्ट्रातील इतर प्रांतांप्रमाणेच पश्चिम...

Holi Festival 2025 : पालखी, निशाण आणि कोकणातील शिमगा

धनराज साळवी देशात होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावे आहेत. मात्र, महाराष्ट्रात इतर सर्व ठिकाणी होळी जरी म्हटले जात असेल, तरी कोकणात शिमगा या नावानेच मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. दरम्यान होळी...

Holi Festival 2025 : सण शिमग्याचो इलो रे…

साक्षी कार्लेकर होळी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते रंगांची उधळण, ‘बुरा ना मानो होली है’ असे ओरडणे आणि पुरणपोळी. पण हा सण एवढ्यापुरताच मर्यादित नाही ! उत्सवांना साजरे करण्यासाठी प्रत्येक प्रदेशाच्या स्वतःच्या परंपरा असतात. जसे, महाराष्ट्रात या सणाला होळी...

Holi : होळीच्या नावाने पुरोगाम्यांची बोंब

नित्यानंद भिसे अलीकडे सण-वार उत्सवाप्रमाणे साजर केले जातात. त्या निमित्ताने कुटुंबीय एकत्र येतात, ही भावना त्यामागे नक्की असते. धर्मशास्त्रासह आता काही आधुनिक पद्धतीही सणा-वारांमध्ये घुसडल्या जात आहेत. इतर वेळी पर्यावरण रक्षणाची थोडीही जाणीव नसणारे सणांच्यावेळी पर्यावरण रक्षणाचे कैवारी होतात....

Credifin : ‘क्रेडिफिन’ने केला महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये कामकाजाचा विस्तार

क्रेडिफिन (Credifin) लिमिटेड (पूर्वी पीएचएफ(PHF) लीजिंग लिमिटेड) ही भारतातील मेट्रोपॉलिटन स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध असलेली, एनबीएफसी (NBFC), जालंधर येथे मुख्यालय असलेली आणि दिल्ली-एनसीआर (NCR) मध्ये कॉर्पोरेट कार्यालय असलेली कंपनी महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये आपल्या कामकाजाचा विस्तार करण्याची घोषणा करण्यास...

जगातील सर्वाधिक प्रदूषित २० शहरांमध्ये भारताची १३ शहरे; IQAir च्या अहवालात दावा

जगातील सर्वाधिक वायू प्रदूषित (Air pollution) 20 शहरांच्या यादीत भारताच्या 13 शहरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आसामचे बर्निहाट हे देशातील सर्वाधिक वायू प्रदूषित (Air pollution) शहर ठरले आहे. स्विस एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी कंपनी (Swiss Air Quality Technology Company) 'आयक्यूएअर'ने...
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

नवीनतम

Featured

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
Accept
Decline